# शेती क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने उद्योजक शेतकऱ्यांना संधी!.

सध्या देशात शेती क्षेत्रात जे नवीन कायदे तयार झाले त्यात करार शेती बाबत उल्लेख केला आहे.…

# जिल्हास्तरावर कृषी न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रारुप तयार करा.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश मुंबई: सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना…

# भीक नको, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या.. -मयूर बागुल.

केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांवरून (Farm bills) सध्या देशभर गदारोळ सुरू आहे. किमान…

# शेतकरी विरोधी विधेयकांविरोधात शनिवारी काँग्रेसची ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ऑनलाईन मोहीम.

अंबाजोगाई: अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्पीक अप…

# केंद्रसरकारने आणलेले कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, या आश्वासनासह केंद्र सरकार सत्तेत आले होते. केंद्र सरकारने तीन विधेयक आणलेली…

# शेतकऱ्यांना मिळाले खुले बाजार स्वातंत्र्य!.

भारत देश कृषिप्रधान देश आहे याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. कोविड १९ मुळे सर्व ठप्प…

# सिंजेन्टा कंपनीविरोधात कीटकनाशक विषबाधितांचा स्विस कोर्टात खटला.

नुकसान भरपाईसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी दाखल केली याचिका यवतमाळ: कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी ‘पोलो’…

# कांदा निर्यात बंदी उठविण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठविणार -उद्धव ठाकरे.

मुंबई: कांदा निर्यायतबंदी संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र…

# कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा –छगन भुजबळ.

मुंबई:  केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे…

# “विकेल ते पिकेल” धोरणावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद.

पुणे: कृषिविषयक विविध योजनां संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गुरुवार, 10 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12…

# शेती विरोधी कायद्यांनी हिरावून घेतले शेतकऱ्याचे स्वातंत्र्य -प्रा.डॉ. शैलजा बरुरे.

नांदेड: भारतीय शेतकऱ्यांचे स्वतंत्र्यं शेती विरोधी कायद्याने हिरावून घेतले आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. शैलजा बरुरे यांनी…

# फुकट्यांच्या उलट्या बोंबा -अनिल घनवट.

शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, कसले अनुदान जाहीर झाले की शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाज माध्यमांवर आपली…

# लातूरचा ऍग्रोसेल अखेर फलद्रूप -अमर हबीब.

सुमारे 32 वर्षांपूर्वी मार्केट कमिटी कायद्या विरुद्ध केलेला रचनात्मक कायदेभंग म्हणजे साधारण 1998 मध्ये, त्या वर्षी आम्ही…

# बाजार मुक्तीचे निर्बंध हटवले, व्यवस्थेचे काय? -मयूर बागुल.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. समाजातील प्रत्येक घटक या लॉकडाऊनने प्रभावित झाला आहे. यातील एक…

# बेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा -मयूर बागुल.

देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे मोठे संकट आले आहे. एकूणच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येकाचे आर्थिक गणित…

# सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर.

सिक्कीममध्ये केवळ सेंद्रिय शेती; जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची प्रामुख्याने…

# दूध दराचेे दुखणे -अनिल घनवट.

सध्या दूध दर आंदोलन पेटले आहे. नेमकं दूध दराचे दुखणे काय आहे हे या लेखाच्या माध्यमातून…

# उद्योगधंद्यात उदारीकरण आले पण शेतकऱ्याच्या वाट्याला आजही उपेक्षाच -डॉ.मीनल कुष्टे.

१९ मार्च १९८६ साली यवतमाळच्या साहेबराव करपे या शेतकऱ्याने पवनार आश्रमाजवळ आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली.…

# शेतकरी संघटनांना संघटित कसे करावे..? -अनिल घनवट.

शेतकर्‍यांसमोर एखादी समस्या निर्माण झाली व आंदोलन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की वेगवेगळ्या शेतकरी संघटना वेगवेगळी…

# भारतीय शेतीचा विकास, नवीन तंत्रज्ञान आणि गरजा -गणेश कुंजीर.

भारतीय शेती ही काही प्रमाणात बागायती आणि बऱ्याच प्रमाणात कोरडवाहू अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे.…