# भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा; शेतात राबणारा शेतकरी ते बियाणे कंपनीचे संचालक -रवींद्र कुंजीर.

अनेक संस्था आणि उद्योग विविध रूपांनी काम करत असतात. एक शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि मूळ व्यवसाय…

# खरीप हंगाम 2020 प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरु; अंतिम मुदत 31 जुलै.

नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगाम 2020 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत…

# कोरोना काळातील भारतीय कृषीव्यवस्था.. -डाॅ. संतोष तावरे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग यावर…

# विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश.

  मुंबई:  कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे…

# पालकमंत्री सुभाष देसाई थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांशी साधला संवाद.

  औरंगाबाद: जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी…

# शेतकऱ्यांना खते, बियाणे न देणाऱ्या औरंगाबादच्या विक्रेत्याचा कृषिमंत्र्यांनीच केला पंचनामा.

  औरंगाबाद: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज स्वत:…

# खतातील भेसळ ओळखण्याचे साधे अन् घरगुती उपाय.

  पुणे: खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी खतांचे नियोजनही याच काळात करत असतात. या…

# कापूस खरेदी पूर्ण करण्यासाठी सर्व खरेदी केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार -उपमुख्यमंत्री अजित पवार.

  मुंबई: राज्यात शिल्लक कापसाची खरेदी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, राज्यातील कापूस…

# ..ही विषवल्ली मुळातून उखडून फेका -अमर हबीब.

  अंबाजोगाई: आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला, बाजार नियंत्रणे हटवली याचे किसानपुत्र आंदोलन स्वागत करीत आहे…

# नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस १५ सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार -डीडीआर दाबशेडे. 

  औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) आणि काॅटन फेडरेशन यांच्यातर्फे हमीभावानुसार कापूस खरेदी सुरू…

# राज्यातील कृषी क्षेत्र दृष्टिक्षेपात.

  संग्रहित छायाचित्र भौगोलिक क्षेत्र: ३०७ लाख हेक्टर लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्र खरीप…

# लॉकडाऊनमध्ये खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत; जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश.

संग्रहित छायाचित्र मुंबई: राज्यात खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते,…

# राज्यात हमीभावानुसार कापूस खरेदी; 25 मार्चपर्यंत 91.90 लाख क्विंटल कापसाची खरेदी.

प्रतिकात्मक छायाचित्र नवी दिल्‍ली: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकतांना अडचणी येत आहेत. या…

# शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी अडवणूक होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी -सुभाष देसाई.

  औरंगाबाद: जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक ते बी-बियाणे, खतांसह सर्व सुविधा सुलभतेने उपलब्ध करुन…

# कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्याचे कृषी विभागाचे नियोजन.

संग्रहित छायाचित्र मुंबई: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या…

# लाॅकडाऊनमध्येही राज्यात दररोज थेट अन् ऑनलाईन २० हजार क्विंटल फळे, भाजीपाला विक्री.

  मुंबई: कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला, धान्य, फळे…

# शेती अवजारे, कीटकनाशके, खताचा पुरवठा करण्याची परवानगी द्या ; उद्योग समूहाची मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी.

मुंबई : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध…

# राज्यात दूध, कांदा-बटाट्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत.

मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाला असून इतर शहरांमध्येही…