कोरोनाच्या किती मरणकथा सांगाव्यात ? कोणीही या जगातून सुखासुखी गेलेलं नाही. प्रत्येक मृत्यूमागे वेदनांची एक करुण…
Category: साहित्य संस्कृती
# सुदर्शन क्रियेच्या सत्कारात्मक परिवर्तनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब.
जागतिक पातळीवरील अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीचे महत्त्वपूर्ण संशोधन; श्वसन तंत्रामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा पुणे: आर्ट ऑफ…
# गावकुसाबाहेरचं जगणं अण्णा भाऊंमुळे साहित्यात -डॉ. विजय चोरमारे.
औरंगाबाद: अण्णा भाऊंचे साहित्य हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेले आहे. अण्णा भाऊंनी ग्रामसंस्कृती सोबतच गावकुसाबाहेरील…
# हल्ला बोल.. आले आले एकदाचे राफेल.. आता बाकी सब फेल…
आले आले म्हणता एकदाचे आले राफेल आता पाकची बसणार पाचावर धारण अन् चीनचे होणार सगळे प्लॅन…
# शेतकरी संघटनांना संघटित कसे करावे..? -अनिल घनवट.
शेतकर्यांसमोर एखादी समस्या निर्माण झाली व आंदोलन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की वेगवेगळ्या शेतकरी संघटना वेगवेगळी…
हल्ला बोल.. कोरोना अन् हनुमान चालिसा…
म्हणे साध्वी कोरोना पळवण्याचा उपाय असे खास.. म्हणा हनुमान चालिसा कोरोना जाईल हमखास..! म्हणे करावा जपाचा…
# ‘अगबाई..’ बबड्या घरा घरातला… -डॉ. विजय पांढरीपांडे.
सध्या कोरोनामुळे घरात लाॅकडाऊन झालेला प्रत्येक जण सायंकाळच्या मालिका निश्चित बघत असणार. एरवी वेळ कसा घालवायचा…
# कोरोनाचं नाही, माणसांचं जास्त भय वाटतंय..! -हेमराज बागुल.
कोरोनामुळे खूप लोकं हकनाक मेली, स्वतःची चूक नसताना. करोडोंची प्रॉपर्टी नावावर आणि गोतावळा गावभर असणाऱ्या एका…
# ‘मध्यान्ह का सूर्य’ मावळला; ख्यातनाम शायर शम्स जालनवी यांचे निधन.
जालना: जालना शहरातील ख्यातनाम उर्दू आणि हिंदी शायर शमशुद्दीन मोहंमद फाजील अंसारी ऊर्फ शम्स जालनवी यांचे…
# काळ्या आईच्या मायेची अनुभूती अन् आपल्या मुळांना भेट दिलेल्या ‘मोठ्यां’चा कृतज्ञता भाव…
कोरोनामुळे सगळ्या जगावर वाईट स्थिती ओढवली आहे, पण सगळ्याच गोष्टी नकारात्मक घडत आहेस असे अजिबात नाही.…
# विद्यार्थ्यांनो.. काळजी करू नका, काळजी घ्या… -डॉ. विजय पांढरीपांडे.
सध्या विद्यार्थ्यांच्या अन् पालकाच्या मनात शिक्षणाविषयी, परिक्षेविषयी, करियरविषयी अधिकाधिक संभ्रम निर्माण व्हावेत अशा बातम्या येताहेत. खरे…
# भारतीय शेतीचा विकास, नवीन तंत्रज्ञान आणि गरजा -गणेश कुंजीर.
भारतीय शेती ही काही प्रमाणात बागायती आणि बऱ्याच प्रमाणात कोरडवाहू अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे.…
# भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा; शेतात राबणारा शेतकरी ते बियाणे कंपनीचे संचालक -रवींद्र कुंजीर.
अनेक संस्था आणि उद्योग विविध रूपांनी काम करत असतात. एक शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि मूळ व्यवसाय…
# कोरोना काळातील भारतीय कृषीव्यवस्था.. -डाॅ. संतोष तावरे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग यावर…
# परिवर्तनाचा आश्वासक वाटसरू: कुलगुरु डॉ.प्रमोद येवले.
जगातील एकमेव अटळ व निश्चित घडणारी अशी गोष्ट आहे, ती म्हणजे परिवर्तन. प्रत्येक व्यक्ती, संस्थेच्या वाटचालीत…
# हल्ला बोल.. ओलीची बोली…
‘ओली’ची बोली कळे त्यांच्या विचारांची खोली म्हणे श्रीराम असे आमुचा, माफ कर श्रीरामा त्यांना कळेना त्यांची…
# पत्रकारितेतून सामाजिक बदल घडवला गेला पाहिजे -उत्तम कांबळे.
मनोविकास लाईव्हमध्ये कांबळे यांनी घडवलं ग्रंथांनी घडवलेल्या माणसाचं दर्शन पुणे: ‘पत्रकारिता हे एक असं सत्तासाधन आहे,…
# कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कॉर्पोरेट जगताचे योगदान -राजेंद्र सरग.
राज्यात कोरोनाची पहिली व्यक्ती पुण्यात सापडल्यानंतर राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पुण्याकडे होते. कोरोनाने इतर…
# पायपीटीला कृतिशील विचारांची जोड म्हणजे पन्नालाल -डॉ. बाबा आढाव.
आयुष्यात व्यक्तिगत जीवनापेक्षा सार्वजनिक जगण्याला प्राधान्य दिलं गेलं, की व्यक्तिगत असं फारसं काही उरत नाही. अशा…
# हल्ला बोल… कशाला आंतरविरोधाची बात.
नाही विरोध नाही आंतरपाट आम्ही घातल्यात वरमाला मग या सरकारला विरोध कशाला… पाच वर्षे आम्ही चालणार…