# एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड: वेतनासाठी ११२ कोटी रूपये.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या…
# मुलांवर पालकांनी अपेक्षांचे ओझे किती लादावे याचे भान ठेवणे आवश्यक -बाळासाहेब धुमाळ.
मराठवाड्यातील औरंगाबाद मधील पंधरा दिवसांपूर्वी सलग दोन खुनांच्या घटनांनी केवळ औरंगाबाद किंवा मराठवाडाच नव्हे अवघा महाराष्ट्रच…
# एसटी च्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे आकारल्यास पुराव्यासह येथे करा तक्रार.
पुणे: खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार…
# गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती.
औरंगाबाद: शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक (कमर्शिअल)…
# न्यायव्यवस्थेकडून भरीव योगदानासाठी वित्तीय स्वायतत्ता गरजेची -सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन औरंगाबाद: देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे…
# पदोन्नती मधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात.
२६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निर्णयासह महाराष्ट्राची याचिका निकाली निघणार! नवी दिल्ली: गुरुवार, २१…
# केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आता डीए 28 वरून 31 टक्क्यांवर.
नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता…
# बीड जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश.
मुंबई: काँग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
# भारताने गाठला ‘100 कोटी’ लसीकरणाचा टप्पा.
नवी दिल्ली: देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावत आज कोविड -19 लसींच्या 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. आपल्या ट्विटरसंदेशामध्ये…
# कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु.
मुंबई: राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित…
# आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार.
मुंबई: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट…
# रिपाइंची सोबत असताना भाजपने मनसेशी युती करू नये.
रामदास आठवले यांचा सल्ला पुणे: आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ…
# अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ.
मुंबई: राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत…
# आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती.
मुंबई: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी 24 आणि 31…
# तिसरे महायुद्ध हे विषाणू आणि मानव यांच्यातच -अमर हबीब.
अंबाजोगाई: जगात तिसरे महायुद्ध अमुक या कारणाने होणार अशा चर्चा सतत घडत असतात. मात्र, जगात तिसरे…
# तथागत बुद्ध अन् भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासा.
माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे आवाहन; अंबाजोगाईत धम्म महोत्सवातून प्रवर्तनवादी विचारांचा जागर अंबाजोगाई: तथागत…
# NCB बाबत नवाब मलिक यांचा नवीन गौप्यस्फोट.
मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने (NCB) केलेली संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी…