2000 रूपयांच्या नोटा होणार बंद; 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करा किंवा बदलून घ्या
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह…
परळीसह अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेंचे वर्चस्व
बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणूकीच्या निकालामध्ये परळीमध्ये माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनललने निर्विवाद…
पोटगीसाठी दाखल प्रकरणातील विवाहिता अल्पवयीन
पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश अंबाजोगाई: घटस्फोट आणि पोटगीबाबत सुरु असलेल्या प्रकरणात महिलेचा विवाह…
पुढील पाच दिवस पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा
नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड…
राज्याचे नवे मुख्य सचिव मनोज सौनिक; मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून घेतला पदभार
मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य…
“बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय…
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीची स्थापना
मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी…
चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून साकारला महामानवाचा जीवनपट
छत्रपती संभाजीनगर: एक एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतप्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने‘सामाजिक न्याय पर्व’ या…
विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी
पुणे: विधवा महिलांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी…
तब्बल 1.24 कोटी रुपये खर्च करूनही जालना शहर प्रदूषणाच्या विळख्यात
जालना: सन 2020 पासून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जालना शहरात राबविण्यात आला…
सरकार कसले? ही तर टोळी टोळीचा एन्काऊंटर होत असतो…
संजय राऊत यांची राज्य सरकारवर घणाघाती टीका कर्जत (जि. अहमदनगर): ‘देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे,…
आता डेपोतूनच वाळू ६०० रुपये ब्रास मिळणार
मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज…
आता सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
मुंबई: “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी,…
जाती-धर्माच्या चक्रव्यूहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करा -डॉ. सूरज एंगडे
पुणे: जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी…
मार्चमधील नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
मुंबई: राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील…
विविध सामाजिक उपक्रमांनी राष्ट्र पुरूषांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर: एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालून दिलेला…
… तर देशातील सगळ्याच राज्यात अस्थिरता निर्माण होईल!
छत्रपती संभाजीनगर: संविधानाला तिलांजली देण्याचं काम सध्या सुरू आहे. म्हणून आम्ही संविधानापुढं नतमस्तक झालो. राज्यातील घटनेनुसार…
ज्या दिवशी न्यायव्यवस्था यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी लोकशाहीला श्रध्दांजली वाहावी लागेल
उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ जाहीर सभेत मोदी सरकारवर घणाघाती टीका छत्रपती संभाजीनगर: ज्या…
ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका
विद्युत अपिलय प्राधिकरणाकडे दाद मागणार -प्रताप होगाडे इचलकरंजी: “महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आज महावितरण कंपनीच्या फेरआढावा…
“सामाजिक न्याय पर्व” निमित्त विविध कार्यक्रम -जयश्री सोनकवडे
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त एक एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत प्रादेशिक उपायुक्त कार्यालय…